Norite 4 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
छावा प्रकरण १४ मराठा शाही संकटात येते. माणसांना गुलाम म्हणून परदेशात विकणं काही राजवटी चालू करतात. मराठी शाहितील काही सरदार भागवत करून आदिलशाही व इतरांना जाऊन मिळतात. अकबर इराणला निघून जातो. पण त्याचा फ़ायदा औरंजेब घेतो आणि त्याची ताकद वाढत जाते. रणचंडीचा यद्न सिद्ध होतो.