छावा प्रकरण १४ मराठा शाही संकटात येते. माणसांना गुलाम म्हणून परदेशात विकणं काही राजवटी चालू करतात. मराठी शाहितील काही सरदार भागवत करून आदिलशाही व इतरांना जाऊन मिळतात. अकबर इराणला निघून जातो. पण त्याचा फ़ायदा औरंजेब घेतो आणि त्याची ताकद वाढत जाते. रणचंडीचा यद्न सिद्ध होतो.