वैदिकांच्या जीवन-कार्यावर सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही अनुभवनिष्ठ कादंबरी. ऋचिकांची तपस्विता,जमदग्नींची कर्मशीलता,परशुरामांची सर्जनशीलता,जगन्मातेचं रेणुकेत झालेलं प्राकट्य यांना वंदन केल्याशिवाय वैदिक परंपरा समजूच शकणार नाही.या साऱ्याचं यथार्थ दर्शन 'वैदिक'मधून प्रतीत झालं आहे.
Ilukirjandus ja kirjandus