Norite 3 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत रामदासांचे हे लघु चरित्र आणि विचार व्यवहार आणि भक्ती ह्या दोन्हीची सांगड घालायला सांगतात त्यामुळे सामान्यांनी हे आवर्जून ऐकले पाहिजे.